Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राष्ट्रगीताचे समूह गायन ही विश्वविक्रमाची एक संधी! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सव सुरू आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१  या वेळेत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू असून …

Read More »

महासंवाद भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत उत्साहात सोहळा झाला. प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. महसुल भवनात चहापानाचा कार्यक्रम …

Read More »

Site logo image महासंवाद निरोगी शरीरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दिनांक 15 ऑगस्ट, जीमाका :-  आपले पूर्वज आणि वडीलधारी मंडळी रानभाज्याचे महत्व जाणत होते.  मात्र आजच्या पिढीला रानभाज्यांची ओळखही नाही. शरीरातील विविध आजार दूर करण्याचे औषधी गुण रानभाज्यांमध्ये आहेत, प्रचंड पौष्टिक तत्व शरीराला यातून मिळतात. निरोगी शरिरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यासाधारण असून नागरिकांनी  रानभाज्यांची ओळख आणि त्यातील पोषक तत्वांची माहिती करुन …

Read More »

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा ; निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे  पथसंचलन  झाले. या कार्यक्रमास  महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ.निरुपमा …

Read More »

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा; जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण

वाशिम, दि. 15 (जिमाका) : १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारत येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता अमृत महोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या …

Read More »

जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार – जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

बुलडाणा, दि. 15 : जिल्‍ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार …

Read More »

भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच खरा स्वातंत्र्य दिन- सुरज पि. दहागावकर विचारज्योत फाऊंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा…

चंद्रपुर: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे दि. १३-१५ आगस्ट दरम्यान विदर्भामध्ये विविध ठिकाणी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन तर्फे चंद्रपुर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक …

Read More »

किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगावच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 फुट लांब तिरंगा बनवून प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले…!

किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगावच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 फुट लांब तिरंगा बनवून प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले…!

Read More »

जिजाऊ इंग्लिश स्कूल, जिजाऊ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न…!

जिजाऊ इंग्लिश स्कूल, जिजाऊ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण अनिकेत गजानन पा. वाळके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गिते, समुहनृत्य, देश प्रेमावर व क्रांतिकारकांचे जिवनावर आधारीत भाषणे, एकलपात्र नाट्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More »

जालन्यात एआयएमआयएमच्यावतीने भव्य तिरंगा रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश मजबुत- शेख माजेद

जालना । प्रतिनिधी – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या औचित्याने जालना शहरात एमआयएम पक्षाच्यावतीने सोमवार (दि 15) रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत सुमारे पाचशे दुचाकींचा सहभाग होता. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश …

Read More »
error: Content is protected !!