जालना (प्रतिनिधी) ः प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचे महत्व आहे. पवित्र रमजान महिण्यातील रोजे समाजाला नविन दिशा देणारे ठरतात. रोज्यामुळे संयम आणि शांती भाईचाराची शिकवण मिळते. विशेष म्हणजे भुकेल्या माणसाची दयनिय आवस्थेची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. असे जालना जिल्हा समता परिषदेचे युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी दर्गा वेस येथील मस्जीद जवळ रोजा ईफ्तार कार्यक्रमात सांगीतले.
रमजान महिण्याच्या पवित्र रोजा ईफ्तारचा कार्यक्रम शुक्रवार रोजी दर्गा वेस येथे घेण्यात आला. समाजामध्ये बंधुभाव आणि भाईचारा व समाजिक सलोखा टिकून राहावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. धानुरे पुढे म्हणाले की, काही मंडळी समाजासमाजामध्ये फूट पाडून विष पेरण्याचे काम करीत आहे. ही बाब समाजाला आणि देशाला घातक आहे. म्हणून जनतेने समाजामध्ये भाईचारा निर्माण करावा.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मस्जीदीचे इमाम यांनी देशाच्या उन्नतीसाठी व तसेच शांततेसाठी प्रार्थना केली. आणि पवित्र रमजान महिण्या प्रमाणे मुस्लीम बांधवांनी ईस्लाम धार्माचे पालन करावे जे ने करून समाजाची आणि देशाची उन्नती होवून ईश्वर प्राप्त होईल या मार्गाने आपले जिवन व्यतीत करावे असे आवाहन त्यांनी योवळी केले.
याप्रसंगी जफर मिर्झा, मुक्तार कुरेशी, अंकुश शिंदे, शेख सलिम, कुलाम शेख, गजानन खरात, उस्मान खान आदींची उपस्थिती होती.
रमजान महिण्याच्या पवित्र रोजा ईफ्तारचा कार्यक्रम शुक्रवार रोजी दर्गा वेस येथे घेण्यात आला. समाजामध्ये बंधुभाव आणि भाईचारा व समाजिक सलोखा टिकून राहावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. धानुरे पुढे म्हणाले की, काही मंडळी समाजासमाजामध्ये फूट पाडून विष पेरण्याचे काम करीत आहे. ही बाब समाजाला आणि देशाला घातक आहे. म्हणून जनतेने समाजामध्ये भाईचारा निर्माण करावा.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मस्जीदीचे इमाम यांनी देशाच्या उन्नतीसाठी व तसेच शांततेसाठी प्रार्थना केली. आणि पवित्र रमजान महिण्या प्रमाणे मुस्लीम बांधवांनी ईस्लाम धार्माचे पालन करावे जे ने करून समाजाची आणि देशाची उन्नती होवून ईश्वर प्राप्त होईल या मार्गाने आपले जिवन व्यतीत करावे असे आवाहन त्यांनी योवळी केले.
याप्रसंगी जफर मिर्झा, मुक्तार कुरेशी, अंकुश शिंदे, शेख सलिम, कुलाम शेख, गजानन खरात, उस्मान खान आदींची उपस्थिती होती.
