Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

kalakridadoot

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. हॉटेल ट्रायडंट येथे …

Read More »

दुर्मिळ चित्र प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) :  भारतावर अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्याविरोधात अनेकांनी लढा देऊन देश स्वतंत्र केला. त्यांच्यामुळेच आपल्या देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होतो आहे.  त्याचाच भाग म्हणून देशातील स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांची मांडणी चित्र प्रदर्शनातून पहावयास मिळते आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. या दुर्मिळ अशा  चित्र …

Read More »

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि. १४: महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरणदेखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे आयोजित ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे …

Read More »

देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.१५: देशातील युवा वर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रामध्ये आपली विजयपताका फडकवेल असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केला. युवा संकल्प अभियान आणि तसेच या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रांचा संग्रह अपलोड करण्याच्या गिनिज विश्व विक्रमाची …

Read More »

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह …

Read More »

स्वातंत्र्य संग्रामातील 1857 ते 1947 कालखंडाच्या दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

स्वातंत्र्य काळातील इतिहास युवकांना प्रेरणादायी- खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम सोलापूर, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी कुटुंबाचा त्याग केला. कठोर कष्ट घेतले, स्वत:चे बलिदान दिले. त्यांचा स्वातंत्र्य काळातील इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वारसा स्थळ रॅली

सोलापूर,  : जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित शनिवारी (दि.13) सकाळी 7.30 वाजता वारसा स्थळ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वयक चारुशिला देशमुख यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. वारसा स्थळ रॅलीमध्ये राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट …

Read More »

राष्ट्रगीताचे समूह गायन ही विश्वविक्रमाची एक संधी! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सव सुरू आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१  या वेळेत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू असून …

Read More »

महासंवाद भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत उत्साहात सोहळा झाला. प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. महसुल भवनात चहापानाचा कार्यक्रम …

Read More »

Site logo image महासंवाद निरोगी शरीरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दिनांक 15 ऑगस्ट, जीमाका :-  आपले पूर्वज आणि वडीलधारी मंडळी रानभाज्याचे महत्व जाणत होते.  मात्र आजच्या पिढीला रानभाज्यांची ओळखही नाही. शरीरातील विविध आजार दूर करण्याचे औषधी गुण रानभाज्यांमध्ये आहेत, प्रचंड पौष्टिक तत्व शरीराला यातून मिळतात. निरोगी शरिरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यासाधारण असून नागरिकांनी  रानभाज्यांची ओळख आणि त्यातील पोषक तत्वांची माहिती करुन …

Read More »
error: Content is protected !!