Breaking News

सांस्कृतिक

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

दिवाळीसांज कार्यक्रम उत्साहात संपन्न

पांढरकर नगर, चिंचवड-(२१ ऑक्टोबर)/प्रतिनिधी – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित “दिवाळीसांज” या कार्यक्रमात आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वसुबारसेच्या निमित्ताने सवत्स धेनू प्रतिमेचे पूजन करून आणि पणत्या उजळून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ साहित्यिक . अशोक कोठारी होते बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक . अब्दुल्ला खान …

Read More »

चैतन्य दिवाळी विशेषांक २०२२ चे प्रकाशन

प्राधिकरण/प्रतिनिधी – माऊली उद्यानातील सभागृहात प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा  चांदबी सय्यद होत्या. उपाध्यक्ष श्चद्रशेखर जोशी यांनी प्रमुख पाहुणे बाबू डिसोजा यांचा परिचय करून दिला. दिवाळी अंकाचे जाहिरातदार, आश्रयदाते यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रदीप गांधलीकर, …

Read More »

इकबाल टीपू आज़ाद महोत्सव सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाने साजरा होणार – ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड/ प्रतिनिधि : देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव साजरा होणार आहे नऊ नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्र सेनानी जागतिक पातळीचे राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांची जयंती आहे, दहा नोव्हेम्बरला इंग्रजांचे कर्दनकाळ शहीद ए आज़म हज़रत टीपू सुलतान …

Read More »

पवित्र रोजामुळे संयम आणि शांती मिळते ः डॉ. विशाल धानुरे समता परिषद जिल्हा युवक शाखेच्या कार्यक्रमात प्रतिपादन

जालना (प्रतिनिधी) ः प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचे महत्व आहे. पवित्र रमजान महिण्यातील रोजे समाजाला नविन दिशा देणारे ठरतात. रोज्यामुळे संयम आणि शांती  भाईचाराची शिकवण मिळते. विशेष म्हणजे भुकेल्या माणसाची दयनिय आवस्थेची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. असे जालना जिल्हा समता परिषदेचे युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी  दर्गा वेस येथील मस्जीद जवळ …

Read More »

कर्मयोगी महात्मा अंबादासजी गरड महाराजांचा स्मृती दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करणार! प्रेरणादिनानिमित्त जालन्यात गुरुवारी विशाल सत्संगाचे आयोजन

जालना : संत निरंकारी मंडळ जालना शाखेचे तत्कालीन संयोजक तथा ब्रम्हलिन, कर्मयोगी महात्मा अंबादासजी गरड महाराज यांचा स्मृती दिन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार दि.१९ मे २०२२ रोजी सांगली येथील ज्ञान प्रचारक प. पू.दत्ताजी महाराज जगताप यांच्या भव्य प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प. पू. …

Read More »

महात्मा बसवेश्वर पुरस्कार व जयंती व्दिपंधरवाडा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-कैलासअप्पा गबाळे

जालना : शिवा ंसंघटनेच्या महात्मा बसवेश्‍वर जयंती व्दिपंधरवाड्याचा समारोप आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी- कार्यकत्या र्ंसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासअप्पा गबाळे यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १७ जून …

Read More »

अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा वाटप कार्यक्रम संपन्न

बदनापूर पोलीस ठाण्यात प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने अमृत महोत्सव निमित्त तिरंगा वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 शुक्रवार रोजी शहरातील नागरिकांना आमदार नारायण कुचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गटविकास अधिकारी श्रीमती राठोड मॅडम आणि नगराध्यक्ष जगन्नाथ बारगाजे, उपनगराध्यक्ष शेख समीर यांच्या …

Read More »

सामाजिक न्यायासाठी प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल: भास्कर अंबेकर पुरस्कार वितरण: मुद्रा तर्फे आदर्श विधीज्ञ, शिक्षकांचा गौरव

जालना ( प्रतिनिधी) : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, शोषीत, कामगार, महिला, शेवटच्या घटकांचा विचार करून  राज्यघटनेत सामाजिक न्याय ,घटनादत्त अधिकार अंतर्भूत केले. आज देशात असलेली स्वकेंद्रित व्यवस्था , अनेक प्रश्न उद्दभवले असून सामाजिक न्याय अधिक वृध्दींगत करण्यासाठी बुध्दीवंतांना प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल. अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव …

Read More »

उज्जैनपुरी येथे आज रोकडोबा महाराजाची यात्रा पंचक्रोषीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ः ग्रामस्थांचे आवाहन

जालना (प्रतिनिधी) ः बदनापुर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील नवसाला पावणारे श्री रोकडोबा महाराज यांच्या यात्रेसाठी बाहेर राज्यातून दर्शनासाठी अनेक  भाविकभक्त येतात. मागील दोन वर्षामध्ये कोरोनाचे संकट आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीमुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. मात्र शासनाने सर्व नियम हटविल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात रोकडोबा महाराज यांची यात्र भरणार असून या यात्रेमध्ये …

Read More »

जिल्हा कारागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

जालना दि. 11 (जिमाका) :- आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हा कारागृहातील बंदीस्त असलेल्या बंदीजना करीता जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतीक कार्यक्रमाचे दि.11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रबोधनाकरीता 6 महिला व 13 पुरुष कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे वेळी 270 बंद्यांनी …

Read More »
error: Content is protected !!